उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर येथे आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास श्री. प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा*

रयतसंदेश न्युज- अमळनेर -गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा…

. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड

रयतसंदेश न्युज – अमळनेर येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड…

प्रागतिक समविचारी संघटनांना उत्तर महाराष्ट्रीय बैठकीत सहभागाचे आवाहन—संस्था समन्वय मंच*

रयतसंदेश न्युज अमळनेर:- साथीनो, जिंदाबाद ! नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुक आणि पुढे येवु घातलेल्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी…

ज्या मातीवर आई चालते,ती माती स्वर्गाची असते…रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

रयतसंदेश न्युज अमळनेर :- मातीवर आई चालते,ती माती स्वर्गाची असते…रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. अमळनेर- तुमच्या जेवणाच्या ताटात ने पदार्थ असतात. ते ज्या…

देशमुख नगर मध्ये नवीन पाईपलाईन लवकर टाकून न मिळाल्यास महिलांचा मूक मोर्चा नगरपालिकेवर धडकणार

रयतसंदेश न्युज अमळनेर :– 13 जून 2024 देशमुख नगर मधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक आग ओकणारा सूर्य घामाने निथळून निघणारे मानवी…

नीट NEET परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत अमळनेर तालुक्यातील नीट च्या विद्यार्थ्यांना घेऊन शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदार यांना निवेदन दिले.

रयतसंदेश न्युज अमळनेर :- नीट NEET परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत अमळनेर तालुक्यातील नीट च्या विद्यार्थ्यांना घेऊन शहराध्यक्ष श्याम…

अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न.

रयतसंदेश न्युज अमळनेर:- अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता छत्रपती शिवाजी…

एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते…-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. 

  रयतसंदेश न्युज अमळनेर :- रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी रत्नप्रवाह प्रवचन मालेत सांगितले की तुम्हाला आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा.…

परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात आहे..- रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

रयतसंदेश न्युज अमळनेर :– मन काहीही कराय‌ला सांगेल, जागृत मन काय म्हणते ते महत्त्वाचे आहे. परिवारात शब्द जपून वापरा परिवाराला…

गरीबांचे दुःख दूर करण्यासाठी चांगल्या हृदयाची गरज – रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

रयतसंदेश न्युज अमळनेर :- लोकांना हवे ते लोकांना मिळाले. पाहिजे लोकांना काय हवे आहे. लोकांना चांगला डॉक्टर पाहिजे, औषधी पाहिजे,आरोग्य…

You cannot copy content of this page